ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाचे ध्येय:


महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे

विभागाचे ध्येय

 

1. बालकांच्या योग्य मानसिक, शारीरिक व सामाजिक विकासासाठी पाया घालणे.

2. सहा वर्षाखालील वयाच्या बालकांना पोषण व आरोग्य स्थितीतमध्ये सुधारणा घडवून आणणे.

3. मृत्यु, मानसिक असंतुलन, कुपोषण आणि शाळा सोडणा-या बालकांच्या संख्येत घट घडवून आणणे.

4. बाल विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध विभागांमध्ये धोरण निश्चिती आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रभावी ताळमेळ कायम ठेवणे.

5. योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे सामान्य आरोग्य व  पोषणयुक्त आवश्यकते बाबत काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम व योग्य बनविणे.