१. जिल्हयातील शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावून त्यांचे राहणीमान उंचावणे
२. शेतक-यांना आवश्यक कृषि निविष्ठा पुरवठा वगुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे
३. शेतकरी बांधवांना शेती व शेतीपूरक क्षेत्रातून उत्पन्नाचाशाश्वत स्त्रोत निर्माण करणे.
४. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोचविणे
५. आदिवासी शेतक-यांच्या बाबतीत विशेष लक्ष पूरवुनत्यांचे आर्थिक उन्नतीस हातभार लावून राहणीमान उंचावणे
६. जिल्हयातील शेतक-यांची उत्पादन व उत्पादकता वाढविणे
७. शेती क्षेत्रातील मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठीयांत्रिकी करणाचा वापर वाढविणे.
८. जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून जिल्हयातील शेतक-यांनाआवश्यक विविध कृषि विषयक योजना प्रभावीपणे