ठाणे जिल्हा परिषद

           

यशोगाथा:


                        ठाणे  जिल्हयातील  ग्रामीण भागात  वैयक्तिक  नळ जोडणी  करणे करिता  जल जीवन  मिशन कार्यक्रम  अंतर्गत  258447 कुटुंबापैकी 142388 कुटुंबाना वेयक्तिक  नळ  जोडणी देऊन  घरात  नळाव्दारे पाणी पुरवठा  करणेत आला .

         ठाणे जिल्हयात  173 गावांमध्ये 100%  कुटुंबांना घरगुती नळ जोडणी   देण्यात आले असून  173  गावामध्ये  100% उददीष्टय  साध्य केलेले आहे.