ठाणे जिल्हयातील ग्रामीण भागात वैयक्तिक नळ जोडणी करणे करिता जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत 258447 कुटुंबापैकी 142388 कुटुंबाना वेयक्तिक नळ जोडणी देऊन घरात नळाव्दारे पाणी पुरवठा करणेत आला .
ठाणे जिल्हयात 173 गावांमध्ये 100% कुटुंबांना घरगुती नळ जोडणी देण्यात आले असून 173 गावामध्ये 100% उददीष्टय साध्य केलेले आहे.