ठाणे जिल्हा परिषद

           

योजनेचे उद्देश :
  1. ग्रामीण भागातील महिला बचत गटांना कृषि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे.
  2. कृषि क्षेत्रात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देवून मजुरांअभावी येणारी समस्या दूर करणे.
  3. वाढत्या मजुरीच्या दरामुळे उत्पादन खर्चात होणारी वाढ कमी करणे.
  4. यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे वेगात,वेळेत व गुणवत्तापूर्ण करणे.