राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM)
स्वरूप –
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) मध्ये दशसुत्रीच्या आधारे स्वयंसहाय्यता गटांचे मुल्यमापन करण्यात येत आहे.
नियमित बैठक घेणे
नियमित बचत करणे
अंतर्गत कर्ज वितरण करणे
कर्जाची नियमित परतफेड
गटाचे लेखे अद्यावत ठेवणे
नियमित आरोग्याची काळजी घेणे
शिक्षणविषयक जागरुकता वाढविणे
पंचायत राज संस्थांबरोबर नियमित सहभाग
शासकीय योजनांमध्ये नियमित सहभाग
शाश्वत उपजिवीकेसाठी उपाययोजना.