ठाणे जिल्हा परिषद

           

स्वरूप –

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) मध्ये दशसुत्रीच्या आधारे स्वयंसहाय्यता गटांचे मुल्यमापन करण्यात येत आहे.


  • नियमित बैठक घेणे
  • नियमित बचत करणे
  • अंतर्गत कर्ज वितरण करणे
  • कर्जाची नियमित परतफेड
  • गटाचे लेखे अद्यावत ठेवणे
  • नियमित आरोग्याची काळजी घेणे
  • शिक्षणविषयक जागरुकता वाढविणे
  • पंचायत राज संस्थांबरोबर नियमित सहभाग
  • शासकीय योजनांमध्ये नियमित सहभाग
  • शाश्वत उपजिवीकेसाठी उपाययोजना.