ठाणे जिल्हा परिषद

           

निधीचा वापर ठरविण्याचे स्वातंत्र्य ग्रामसभेला देण्यात आलेले आहे. पण त्याच बरोबर निधीचा योग्य प्रकरारे वापर करण्याची मोठी जबाबदारी सुध्उा ग्रामसभेवर देण्यात आलेली आहे. यासाठी ग्रामसभेने अबंध निधीचा वार्षिक नियोजन आराखडा तयार करावयाचा असून ग्रामसभेमध्ये मान्यता घ्यायची आहे. आराखडा तयार करताना ग्राम पंचायतीच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावातील / पाड्यातील लोकांचा विचार होणे आवश्यक आहे. त्यानंतर ग्रामसभेमेध्ये सर्वांच्या सहमतीने ग्रामपंचायतीचा आराखडा एकंत्रित करावयाचा आहे.