ठाणे जिल्हा परिषद

           

विभागाचे ध्येय

“प्रत्येक हाताला काम व प्रत्येक हाताला दाम”

“पाहिजे ते काम“  प्रत्येक कुटूंबाला लखपती बनविणे. ग्रामीण भागातील जनतेसाठी रोजगार उपलब्ध करुन देऊन त्यांचे दारिद्रय काही प्रमाणात कमी करणे. अकुशल अंग मेहनतीचे काम करु इच्छिनाऱ्या लोकांसाठी एका आर्थिक वर्षात 100 दिवस काम उपलब्ध करुन देण्याची हमी नरेगा कायदा देतो.